इंडिगोचे श्रीनगरला जाणारे विमान वादळात सापडले होते. विमानात २२७ प्रवासी होते. यातील ५ जण खासदार होते. वादळामुळे वैमानिकांनी विमान पाकिस्तानात उतरवण्याचा विचार केला. पण पाकिस्तानने नकार दिला. त्यामुळे भारतीय हवाई दलाने तातडीने मदत पुरवली आणि विमान सुरक्षित श्रीनगरमध्ये उतरविण्यात आले.
महाराष्ट्र टाईम्स २३.५.२५