मदरसे बंद, हॉटेलमध्ये सैन्य, हल्ल्याची भीती-पाकिस्तान घाबरला !

25 May 2025 12:25:05
 
sanskrutik vartapatra_Pakisthan _13
इस्लामाबाद: भारताकडून संभाव्य हल्ला होण्याच्या भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली. पाकव्याप्त काश्मिरात पर्यटकांना प्रवेशबंदी करण्यात आली. एक हजार मदरसे रिकामे केले गेले. हॉटेल्स आणि गेस्ट हाऊसमध्ये सैन्याच्या तुकड्या ठेवल्याचे समोर आले.
पुढारी ३.५.२५
Powered By Sangraha 9.0