हे युद्ध धर्म आणि अधर्म यामधील आहे : सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत

26 Apr 2025 12:30:00

Sanskruik-Vartapatra_RSS_mohan-bhagwat-humanity-hindutva-dinanath-mangeshkar-event-2025.jpg 
दिनांक २४ एप्रिल रोजी मुंबई येथे मास्टर दिनानाथ मंगेशकर यांच्या ८३व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले, " जेव्हा आपल्यात मतभेद असतो तेव्हा समाजातील दरी वाढत जाते पण जेव्हा आपल्यात एकी असते तेव्हा समाजात आपोआपच एकीची भावना वाढीस लागते. जगात केवळ एकच धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता ! आणि त्यालाच आम्ही 'हिंदुत्व'म्हणतो. संप्रदायाचे अनुशासन आणि त्याचे पालन सगळ्यांना करावे लागते, त्यात थोडी कट्टरता असू शकते."

vsk.देवगिरी
२५.४.२५.
Powered By Sangraha 9.0